ब्रेकिंग :
  • प्रा. प्राजक्ता देशमुख यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी घोषित.!!!
  • वाक येथे श्री.दत्तु प्रभुंचा दि.१३ रोजी याञोत्सव.!!!
  • मानवाधिकार दिनानिमित्त भडगाव येथे भ्रष्टाचार निवारण संघटनेचा नियुक्तीपत्र व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!
  • वाडे येथे धन निरंकार मंडळामार्फत रक्तदान शिबीर. ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान.!!!
  • भडगावचा अभिमान! कृष्णा अवधूत कासार भारतीय हवाई दलात निवड – गावभर जल्लोष, कुटुंबाचा गौरव.!!!
मध्यरात्रीचा थरार : कजगावमध्ये बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांचे  नुकसान.दोन दिवसांत दोन जनावरे ठार; गावात भीतीचे सावट.!!! – महाराष्ट्र डायरी
  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा
महाराष्ट्र डायरी
Advertisement
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home अपघात

मध्यरात्रीचा थरार : कजगावमध्ये बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांचे  नुकसान.दोन दिवसांत दोन जनावरे ठार; गावात भीतीचे सावट.!!!

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
August 13, 2025
in अपघात, कृषी, जळगाव
0 0
मध्यरात्रीचा थरार : कजगावमध्ये बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांचे  नुकसान.दोन दिवसांत दोन जनावरे ठार; गावात भीतीचे सावट.!!!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsApp Share on facebook Share on XShare on telegram

मध्यरात्रीचा थरार : कजगावमध्ये बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांचे  नुकसान.दोन दिवसांत दोन जनावरे ठार; गावात भीतीचे सावट.!!!

भडगाव ता.प्रतिनिधी : आमीन पिंजारी

कजगाव (ता. भडगाव) — अंधार पसरलेला… शेतांच्या कडेकपारीत शांतता… आणि त्याच वेळी दबा धरून बसलेला बिबट्या! अशाच थरारक पद्धतीने आज पहाटे कजगावातील शेतकरी रवींद्र शांताराम महाजन यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने अंदाजे 40 हजार रुपये किमतीची वासरी ठार केली. घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले आहे.

फक्त एक दिवसांपूर्वी, म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी, शेजारच्या तांदूळवाडी गावातही बिबट्याने शेतकरी सूर्यकांत पाटील यांच्या शेतातील गाईवर हल्ला करून ती ठार केली होती. घटनास्थळी आढळलेले मोठे ठसे आणि हल्ल्याची पद्धत पाहता, हा मोठा नर बिबट्या असल्याचा अंदाज वन विभागाने व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

गेल्या दोन दिवसांत गावालगत दोन वासरे ठार झाल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. त्यामुळे तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून वन खात्याकडे होत आहे.

SendShareTweetShare
अबरार मिर्झा

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड आणि समाजभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!