ब्रेकिंग :
  • यशवंत नगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी.शिवसेनेचे उपशहर प्रमुख जितेंद्र आचारी यांचे पोलिस निरीक्षकांना निवेदन.!!!
  • मातोश्री विद्यामंदिरात अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन व आय.टी.सी. यांच्या वतीने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुस्तिकांचे वाटप.!!!
  • शिव उद्योग संघटनेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी सोप्या व सुरक्षित व्यवसाय संधी
  • “गर्जा महाराष्ट्र सन्मान पदवी २०२५” ने ॲड. सोपान बुडबाडकर सन्मानित
  • भडगांव येथील दर्शन विठ्ठल पाटील याची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ म्हणून हॅट्रिक
यशवंत नगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी.शिवसेनेचे उपशहर प्रमुख जितेंद्र आचारी यांचे पोलिस निरीक्षकांना निवेदन.!!! – महाराष्ट्र डायरी
  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा
महाराष्ट्र डायरी
Advertisement
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home जळगाव

यशवंत नगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी.शिवसेनेचे उपशहर प्रमुख जितेंद्र आचारी यांचे पोलिस निरीक्षकांना निवेदन.!!!

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
December 29, 2025
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0 0
यशवंत नगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी.शिवसेनेचे उपशहर प्रमुख जितेंद्र आचारी यांचे पोलिस निरीक्षकांना निवेदन.!!!
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsApp Share on facebook Share on XShare on telegram

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरातील यशवंत नगर परिसरात चोरीच्या वाढत्या घटना व   नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील प्रमुख ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख जितेंद्र शांताराम आचारी यांनी केली आहे.

याबाबत दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, यशवंत नगरमधील बजरंग चौक, मारोती मंदिर परिसर तसेच विलास पाटील यांच्या घराजवळील चौक हा भाग अत्यंत वर्दळीचा असून, दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते.

विशेषतः वॉर्ड क्रमांक ९, १०, ११ व १२ मधील रहिवासी या मार्गाचा दैनंदिन वापर करीत असून, अलीकडच्या काळात येथे दुचाकी चोरीसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यास गुन्हेगारी घटनांवर आळा बसेल, गुन्हेगारांवर वचक राहील तसेच पोलिस तपास कार्यास मदत होईल, असा विश्वास आचारी यांनी व्यक्त केला आहे. या मागणीला परिसरातील नागरिकांचाही पाठिंबा असून, पोलिस प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

SendShareTweetShare
अबरार मिर्झा

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड आणि समाजभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!