जळगावनिवडणूकमहाराष्ट्र

कनाशी विकासोच्या चेअरमन पदि नाना सरदार तर व्हाईस चेअरमन पदि मायाबाई पाटील बिनविरोध.!!!

कनाशी विकासोच्या चेअरमन पदि नाना सरदार तर व्हाईस चेअरमन पदि मायाबाई पाटील बिनविरोध.!!!

भडगाव  प्रतिनिधी :-

नुतन कनाशी विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी नाना कौतिक सरदार तर व्हाईस चेअरमन पदी मायाबाई आधार पाटील यांची दोघा पदाधिकार्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी रंजनाबाई भालचंद्र पाटील ,संजय दिनकर पाटील,इंदुबाई बळीराम पाटील,रमेश महारू पाटील,डॉ.अमृत विनायक पाटील,दिपक बळीराम पाटील,विजय श्रावण पाटील, पांडुरंग निंबा पाटील, संजय सांडु पाटील,कल्पना विश्वास पाटील, रवींद्र रुस्तम पुजारी सर्व संचालक मंडळ,

पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते. तसेच निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जितेंद्र जोशी तसेच प्रेमसिंग पाटील यांनी कामकाज पाहीले. तसेच संस्थेचे सचिव संजीव पाटील यांनी याकामी सहकार्य केले. यावेळी चेअरमन नाना सरदार व व्हाईस चेअरमन पदि मायाबाई पाटील या दोघा नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचा संचालक मंडळा मार्फत सत्कार करण्यात आला. या दोघा नवनिवार्चीत पदाधिकार्यांचे भडगावचे पञकार अशोकबापु परदेशी, वाडे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच ऊषाबाई परदेशी यांनीही अभिनंदन केले आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!