ब्रेकिंग :
  • मतमोजणी दिवशी गोंधळ झाल्यास तात्काळ कठोर कारवाई राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
  • भडगाव येथील आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल मधील दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणी;६ संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी
  • प्रा. प्राजक्ता देशमुख यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी घोषित.!!!
  • वाक येथे श्री.दत्तु प्रभुंचा दि.१३ रोजी याञोत्सव.!!!
  • मानवाधिकार दिनानिमित्त भडगाव येथे भ्रष्टाचार निवारण संघटनेचा नियुक्तीपत्र व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!
पाचोरा ते शेंदुर्णी दरम्यानचा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’ नागरिकांमध्ये तीव्र संताप.!!! – महाराष्ट्र डायरी
  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा
महाराष्ट्र डायरी
Advertisement
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home जळगाव

पाचोरा ते शेंदुर्णी दरम्यानचा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’ नागरिकांमध्ये तीव्र संताप.!!!

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
July 29, 2025
in जळगाव, विशेष, सामाजिक
0 0
पाचोरा ते शेंदुर्णी दरम्यानचा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’ नागरिकांमध्ये तीव्र संताप.!!!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsApp Share on facebook Share on XShare on telegram

पाचोरा ते शेंदुर्णी दरम्यानचा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’. नागरिकांमध्ये तीव्र संताप.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा ते शेंदुर्णी दरम्यानचा प्रमुख रस्ता सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असून, या मार्गावरील प्रवास नागरिकांच्या जिवावर बेतू लागला आहे. अपूर्ण रस्ते काम आणि सुरू असलेला पावसाळा यामुळे परिस्थिती अधिकच भीषण झाली आहे.

या रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक अपघात घडत असून, काहींना गंभीर दुखापती, तर काहींनी थोडक्यात जीव वाचवला आहे.

हा रस्ता नागपूर–मुंबई महामार्गाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी, शालेय वाहने, रुग्णवाहिका, दुचाकीस्वार व मालवाहतूक करणारी वाहने रोजच मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. मात्र रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था पाहता प्रवाशांना ‘जीव मुठीत धरून’ प्रवास करावा लागत आहे.

स्थानिक नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यात या परिस्थितीबाबत तीव्र संताप असून, संबंधित विभागाने तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे.

SendShareTweetShare
अबरार मिर्झा

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड आणि समाजभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!