ब्रेकिंग :
  • प्रा. प्राजक्ता देशमुख यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी घोषित.!!!
  • वाक येथे श्री.दत्तु प्रभुंचा दि.१३ रोजी याञोत्सव.!!!
  • मानवाधिकार दिनानिमित्त भडगाव येथे भ्रष्टाचार निवारण संघटनेचा नियुक्तीपत्र व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!
  • वाडे येथे धन निरंकार मंडळामार्फत रक्तदान शिबीर. ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान.!!!
  • भडगावचा अभिमान! कृष्णा अवधूत कासार भारतीय हवाई दलात निवड – गावभर जल्लोष, कुटुंबाचा गौरव.!!!
कजगाव परिसरात चोरीचे सत्र सुरूच-तूर व दोन बकऱ्या लंपास.!!! – महाराष्ट्र डायरी
  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा
महाराष्ट्र डायरी
Advertisement
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home क्राईम

कजगाव परिसरात चोरीचे सत्र सुरूच-तूर व दोन बकऱ्या लंपास.!!!

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
July 9, 2025
in क्राईम, जळगाव
0 0
कजगाव परिसरात चोरीचे सत्र सुरूच-तूर व दोन बकऱ्या लंपास.!!!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsApp Share on facebook Share on XShare on telegram

कजगाव परिसरात चोरीचे सत्र सुरूच-तूर व दोन बकऱ्या लंपास.!!!

भडगाव ता.प्रतिनिधी आमीन पिंजारी

कजगाव परिसरात चोरीच्या घटनांना उधाण आले असून, शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आडत व्यापारी रामकृष्ण दयाराम वाणी यांच्या पिंप्री शिवारातील गोडाऊनमधून सुमारे ५० हजार रुपये किमतीची तुरदाळ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. हे गोडाऊन कजगाव-नागद मुख्य रस्त्यालगत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

त्याचप्रमाणे, दिनांक ७ रोजी सावता माळी चौक येथील रहिवासी शाकीर इस्माईल मन्यार यांच्या अंगणातून २५ हजार रुपये किमतीच्या दोन बकऱ्या अज्ञात व्यक्तींनी लंपास केल्या. या दोन्ही घटनांमुळे शेतकरी व पशुपालक वर्गात तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

कजगाव परिसरात यापूर्वीही अशा अनेक चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. मात्र, एकाही चोरीचा तपास पोलीस यंत्रणेला लागलेला नाही, ही बाब गंभीर आहे. येथील पोलीस मदत केंद्रात कोणताही पोलीस कर्मचारी नियमित राहत नसल्याने ते केवळ नावापुरते उरले आहे. येथे केवळ एखाद्या प्रसंगीच पोलीस येतात, हे वास्तव असून, त्यामुळे चोरट्यांचे फावले आहे.

या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि नागरिकांकडून या पोलीस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची जोरदार मागणी होत आहे. अन्यथा येथील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

SendShareTweetShare
अबरार मिर्झा

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड आणि समाजभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!