ब्रेकिंग :
  • प्रा. प्राजक्ता देशमुख यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी घोषित.!!!
  • वाक येथे श्री.दत्तु प्रभुंचा दि.१३ रोजी याञोत्सव.!!!
  • मानवाधिकार दिनानिमित्त भडगाव येथे भ्रष्टाचार निवारण संघटनेचा नियुक्तीपत्र व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!
  • वाडे येथे धन निरंकार मंडळामार्फत रक्तदान शिबीर. ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान.!!!
  • भडगावचा अभिमान! कृष्णा अवधूत कासार भारतीय हवाई दलात निवड – गावभर जल्लोष, कुटुंबाचा गौरव.!!!
शेतामध्येच रोडग्याचा बेत ठरला’ चूल पेटवली..धूर झाला अन् एका महिलेने गमावला जीव.!!! – महाराष्ट्र डायरी
  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा
महाराष्ट्र डायरी
Advertisement
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home अपघात

शेतामध्येच रोडग्याचा बेत ठरला’ चूल पेटवली..धूर झाला अन् एका महिलेने गमावला जीव.!!!

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
February 25, 2025
in अपघात, आपला जिल्हा, महाराष्ट्र
0 0
शेतामध्येच रोडग्याचा बेत ठरला’ चूल पेटवली..धूर झाला अन् एका महिलेने गमावला जीव.!!!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsApp Share on facebook Share on XShare on telegram

शेतामध्येच रोडग्याचा बेत ठरला,चूल पेटवली..धूर झाला अन् एका महिलेने गमावला जीव.!!!

अकोला :-

अकोल्याच्या  बार्शीटाकळी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतीकाम करणाऱ्या महिलांनी शेतामध्येच रोडगे बनविण्याचा बेत ठरवला होता. महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.

मात्र त्यातच एका महिलेच्या मृत्यूने गावात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील काजळेश्वर शेत शिवारामध्ये शेतीकाम सुरू असताना महिलांचा रोडगे बनविण्याचा बेत ठरवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रोडगे बनविण्यासाठी महिलांनी गौऱ्या पेटविल्या. त्यामुळे परिसरात बराच धूर झाला होता. तर एवढ्यात धुराने झाडावरील मधमाशांचा पोळ फुटला. पाहता क्षणीचं मधमाशा परिसरात पसरल्या. या मशमाशांनी रोडगे बनविण्यासाठी जमलेल्या महिलांवर हल्ला केला. यामध्ये काही महिलांनी ताडपत्रीने स्वतःचा बचाव केला. तर काहींनी पळ काढला

त्यात रेश्मा आतिश पवार यांचे मधमाशांच्या हल्ल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मीरा प्रकाश राठोड व दोन लहान मुलं जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. स्थानिक नागरिकांनी जखमींना अकोला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे

SendShareTweetShare
अबरार मिर्झा

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड आणि समाजभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!