ब्रेकिंग :
  • कपाशी व्यापाऱ्यांन कडुन शेतकऱ्यांची फसवणुक; भडगांव पोलिसात दोन जणा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.!!!
  • मळगाव येथे महापरीनिर्वाण दिन साजरा.!!!
  • महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदिवासी आश्रमशाळेत अन्नदान.!!!
  • महिला उद्योजकांसाठी नव्या बाजारपेठेचे दार उघडणार! ‘माझा महाराष्ट्र’ शॉप्पी प्रकल्पासाठी शिव उद्योग संघटना सज्ज.!!!
  • श्री. क्षेञ मांडकी येथे श्री. संत बाळु मामा व मरगुबाई मंदिराचा दुसरा वर्धापन दिन. किर्तन सप्ताहाचे आयोजन. 
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदिवासी आश्रमशाळेत अन्नदान.!!! – महाराष्ट्र डायरी
  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा
महाराष्ट्र डायरी
Advertisement
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदिवासी आश्रमशाळेत अन्नदान.!!!

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
December 9, 2025
in महाराष्ट्र, विशेष, सामाजिक
0 0
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदिवासी आश्रमशाळेत अन्नदान.!!!
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsApp Share on facebook Share on XShare on telegram

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदिवासी आश्रमशाळेत अन्नदान.!!!

ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृती दिनानिमित्त विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे आदिवासी मुला–मुलींच्या आश्रमशाळेत अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि वंचित विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी आयोजित हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रम बाबरेवाडीतील आदिवासी कातकरी मुलां–मुलींच्या आश्रमशाळेत घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले. ग्रामीण व आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणप्रवासाला हातभार लावणे आणि पोषणाची काळजी घेणे या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक अध्यक्ष – शाहीर नंदेश विठ्ठल उमप होते, तर सदस्य म्हणून सरिता नंदेश उमप, सचिन चिरगुटकर आणि सुमेध यांनी सहभाग नोंदवला. फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या प्रयत्नांमुळे अन्नदान उपक्रम यशस्वी आणि सुरळीत पार पडला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या तत्त्वज्ञानाची आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देणाऱ्या या उपक्रमातून प्रेम, सहकार्य आणि सेवाभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला गेला. विठ्ठल उमप फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण कार्याची ही नोंद प्रेरणादायी ठरली.

SendShareTweetShare
अबरार मिर्झा

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड आणि समाजभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!