जळगावमहाराष्ट्रमान्सून

वादळी वाऱ्यासह पावसाने लावली जोरदार हजेरी.वादळ वाऱ्यामुळे सात ते आठ तास विद्युत पुरवठा खंडित.!!!

वादळी वाऱ्यासह पावसाने लावली जोरदार हजेरी.वादळ वाऱ्यामुळे सात ते आठ तास विद्युत पुरवठा खंडित.!!!

आमीन पिंजारी भडगाव ता. प्रतिनिधी:-

कजगाव तालुका भडगाव परिसरात सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले आहे , शेत शिवारात काढलेल्या उन्हाळी मका ,ज्वारी , बाजरी, सह गुरांसाठी केलेली चाऱ्याचे कुट्टी पाण्यापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू होते, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,

 

दिनांक सहा च्या सायंकाळी पाच वाजता सुमारास सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती, तर दुसरीकडे आडात व्यापारांच्या उघड्यावर असलेल्या मका ज्वारी हे सारे झाकण्यासाठी व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती,

 

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या व अडत व्यापाऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, यातच कजगाव परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सात ते आठ तास बत्ती गुल असल्याने गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

 

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!