ब्रेकिंग :
  • प्रा. प्राजक्ता देशमुख यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी घोषित.!!!
  • वाक येथे श्री.दत्तु प्रभुंचा दि.१३ रोजी याञोत्सव.!!!
  • मानवाधिकार दिनानिमित्त भडगाव येथे भ्रष्टाचार निवारण संघटनेचा नियुक्तीपत्र व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!
  • वाडे येथे धन निरंकार मंडळामार्फत रक्तदान शिबीर. ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान.!!!
  • भडगावचा अभिमान! कृष्णा अवधूत कासार भारतीय हवाई दलात निवड – गावभर जल्लोष, कुटुंबाचा गौरव.!!!
ग्रामीण भागातील बस फेऱ्या वाढवा; विद्यार्थिनीनां होणारा त्रास कमी करा अन्यथा ठिय्या आंदोलन बस कंट्रोलर यांना निवेदन.!!! – महाराष्ट्र डायरी
  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा
महाराष्ट्र डायरी
Advertisement
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home जळगाव

ग्रामीण भागातील बस फेऱ्या वाढवा; विद्यार्थिनीनां होणारा त्रास कमी करा अन्यथा ठिय्या आंदोलन बस कंट्रोलर यांना निवेदन.!!!

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
February 22, 2025
in जळगाव, महाराष्ट्र, सामाजिक
0 0
ग्रामीण भागातील बस फेऱ्या वाढवा; विद्यार्थिनीनां होणारा त्रास कमी करा अन्यथा ठिय्या आंदोलन बस कंट्रोलर यांना निवेदन.!!!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsApp Share on facebook Share on XShare on telegram

ग्रामीण भागातील बस फेऱ्या वाढवा; विद्यार्थिनीनां होणारा त्रास कमी करा अन्यथा ठिय्या आंदोलन बस कंट्रोलर यांना निवेदन.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालक विद्यार्थिनींना तालुक्याच्या शाळांमध्ये पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, त्या प्रमाणात बस उपलब्ध होत नसल्याने पाचोरा वाडे व पाचोरा कोळगाव या दोन मार्गावरील बस फेऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थिनींचा प्रवास जीवघेणा झाला आहे. या मार्गावर बस फेऱ्या वाढवाव्यात आणि विद्यार्थिनींना बसमध्ये प्रथम प्रवेश मिळावा, यासाठी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ प्रसारित आदर्श कन्या शाळा येथील संचालक व इतर पालकवर्गाने पाचोरा आगार अंतर्गत भडगाव येथे निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, भडगाव शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थिनींची संख्या वाढली आहे. परंतु, बसच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे विद्यार्थिनींना जीवघेणा प्रवास करावा लागतो. बसमध्ये जागा नसल्यामुळे त्यांना लटकून प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, या मार्गावर बसच्या फेऱ्या वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, विद्यार्थिनींना बसमध्ये प्रथम प्रवेश मिळावा, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

या महत्वपूर्ण विषयाला मार्गी लावण्यासाठी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ भडगावचे उपाध्यक्ष विनोद महाजन,रमेश महाजन, पत्रकार सागर महाजन,मनोज महाजन,आर. आर. जाधव सर, किशोर महाजन, प्राध्यापक रवींद्र महाजन आदी उपस्थित होते.

 

या निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासाची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा भडगाव बस स्थानकात ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी व होणाऱ्या पुढील परिणाम व सर्वस्वी आपण जबाबदार राहाल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

SendShareTweetShare
अबरार मिर्झा

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड आणि समाजभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!