ब्रेकिंग :
  • प्रा. प्राजक्ता देशमुख यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी घोषित.!!!
  • वाक येथे श्री.दत्तु प्रभुंचा दि.१३ रोजी याञोत्सव.!!!
  • मानवाधिकार दिनानिमित्त भडगाव येथे भ्रष्टाचार निवारण संघटनेचा नियुक्तीपत्र व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.!!!
  • वाडे येथे धन निरंकार मंडळामार्फत रक्तदान शिबीर. ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान.!!!
  • भडगावचा अभिमान! कृष्णा अवधूत कासार भारतीय हवाई दलात निवड – गावभर जल्लोष, कुटुंबाचा गौरव.!!!
जिल्ह्यातील पोषण आहारातून अंडी गायब.!!! – महाराष्ट्र डायरी
  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा
महाराष्ट्र डायरी
Advertisement
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
No Result
View All Result
महाराष्ट्र डायरी
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

जिल्ह्यातील पोषण आहारातून अंडी गायब.!!!

अबरार मिर्झा by अबरार मिर्झा
December 29, 2024
in आपला जिल्हा, महाराष्ट्र, विशेष, शैक्षणिक
0 0
जिल्ह्यातील पोषण आहारातून अंडी गायब.!!!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsApp Share on facebook Share on XShare on telegram

जिल्ह्यातील पोषण आहारातून अंडी गायब.!!!

सोलापूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील चार लाख 68 हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पोषण आहाराचे अनुदान रखडल्याने पोषण आहारातून अंडी गायब झाल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक शाळेत दिसत आहे.

अशा शाळांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे पालकांतून बोलले जात आहे.

थंडीच्या दिवसांत विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी शाळांमध्ये अंडी देणे गरजेचे आहे, पण नेमक्या त्याच काळात आहारातून अंडी गायब झाली आहेत. अंडी न खाणार्‍या विद्यार्थ्यांना पर्याय म्हणून केळी, फळे पुरवण्याचा शासन निर्णय आहे; परंतु हा निर्णय कागदावरच राहत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील अनेक शाळेत दिसत आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी देण्याचा निर्णय झाला. मात्र, याकडे शाळेकडून दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी हिवाळ्यात अंड्यांपासून वंचित राहात आहेत. ऐन हिवाळ्यामध्येत पोषण आहारातून अंडी गायब झाली आहेत. याकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून पालक वर्गातून होत आहे.

– वैभव राऊत, लेखाधिकारी, शालेय पोषण आहारपोषण आहाराचे अनुदान मिळावे, यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्या पत्रानुसार लवकरच अनुदान मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांनी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करावे. तसेच ज्या शाळा पोषण आहारामध्ये अंडी देणार नाहीत, अशा शाळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

SendShareTweetShare
अबरार मिर्झा

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड आणि समाजभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात.

  • सामाजिक
  • महाराष्ट्र
  • जळगाव
  • विशेष
  • क्राईम
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • राष्ट्रीय
  • निवडणूक
  • आपला जिल्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!