‘वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण कल्याण (गुरुदत्त वाकदेकर): जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने अक्षरमंच प्रकाशनतर्फे डॉ. योगेश जोशी लिखित ‘वंद्य वंदे मातरम्’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. प्रा. गजेंद्र दीक्षित, प्रा. शैलेश रेगे आणि लेखक हेमंत नेहते यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. ‘वंदे मातरम्’…
Continue ReadingHome
शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला
शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला “लोकशाही केवळ सत्तेची रचना नसते; ती विश्वास, संवाद आणि उत्तरदायित्व यांचा जिवंत करार असतो.” प्रश्न केवळ संपाचा नाही; प्रश्न आहे—व्यवस्था ऐकते आहे का? लोकशाही व्यवस्थेची खरी ताकद तिच्या प्रतिसादक्षमतेत, संवेदनशीलतेत आणि जनतेच्या प्रश्नांना वेळेवर, न्याय्य व पारदर्शक उत्तर देण्याच्या क्षमतेत…
Continue Readingभडगावात फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त भिमगीतांचा कार्यक्रम
भडगावात फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त भिमगीतांचा कार्यक्रम भडगाव प्रतिनिधी :- महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भडगाव येथे दि. २६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता शेतकरी संघ प्रांगणात भिमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राजू बागुल (मुंबई) व गायिका वैशाली किरण (नागपूर) सादरीकरण…
Continue Reading