भडगावमध्ये पोलिसांची धडक मोहीम,अवैध दारू, जुगार अड्ड्यांवर कारवाई ३१ वॉरंट बजावणी २३ वाहतूक कारवाया भडगाव प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत भडगाव पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली. सकाळी १०.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू…
Continue Readingबिर्याणी-कलिंगडामुळे मृत्यू? पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागे अन्न विषबाधेचा संशय; पोस्टमार्टेममध्ये किडनी फेल्युअरचे संकेत
बिर्याणी-कलिंगडामुळे मृत्यू? पायधुनीतील चौघांच्या मृत्यूमागे अन्न विषबाधेचा संशय; पोस्टमार्टेममध्ये किडनी फेल्युअरचे संकेत मुंबई, दि. २८ एप्रिल (प्रतिनिधी): मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत एका कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची चर्चा रंगली होती; मात्र पोस्टमार्टेमच्या प्राथमिक अहवालातून या दाव्याला…
Continue Readingडोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात
डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात डोंबिवली (गुरुदत्त वाकदेकर): डोंबिवली पूर्व येथे रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी शब्दसाज साहित्य संस्थेतर्फे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साही वातावरणात पार पडले. वृषाली जोशी, मानसी आंब्रे आणि वैभव बटावले यांनी आयोजित केलेल्या या संमेलनात राज्यभरातून अनेक साहित्यिक सहभागी झाले होते.…
Continue Readingअपॅक संस्थेतर्फे फोटोग्राफी व चित्रकला स्पर्धांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले
अपॅक संस्थेतर्फे फोटोग्राफी व चित्रकला स्पर्धांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): अपॅक या शैक्षणिक संस्थेतर्फे एकोणीसावी इंटरनॅशनल फोटोफ्राय फोटोग्राफी तसेच आठवी एगाता चित्रकला स्पर्धेचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. द बॉम्बे आर्ट सोसायटी, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे २५ आणि २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या उपक्रमाला कला रसिकांचा उत्स्फूर्त…
Continue Readingभडगाव उपबाजारात शेतमालाचा जाहीर लिलाव सुरू; शेतकऱ्यांना बाजारभावाचा फायदा
भडगाव उपबाजारात शेतमालाचा जाहीर लिलाव सुरू; शेतकऱ्यांना बाजारभावाचा फायदा पाचोरा , दि. २७ (प्रतिनिधी) – पाचोरा-भडगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या भडगाव येथील उपबाजार आवारात रब्बी हंगामातील भुसार शेतमालाच्या जाहीर लिलावास आजपासून प्रारंभ करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती सभापती गणेश भिमराव पाटील यांनी दिली. यंदाच्या…
Continue Readingकासोद्यात दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांच्या आरोग्यावर संकट.!!!
कासोद्यात दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांच्या आरोग्यावर संकट.!!! कासोदा प्रतिनिधी (शैलेंश पांडे) :- उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना कासोदा गावात नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. वॉर्ड क्रमांक १ मधील शेलार गल्ली (गढी परिसर) येथे रविवारी दि. २६ एप्रिल नळाद्वारे आलेले पाणी गढूळ व दुर्गंधीयुक्त…
Continue Readingजळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड; अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात संघटित लढ्याचा निर्धार
जळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड; अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात संघटित लढ्याचा निर्धार जळगाव : अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेची बैठक दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी पार पडली. यावेळी संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी गायकवाड यांची…
Continue Readingआमडदे येथे फिरते विधी न्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
आमडदे येथे फिरते विधी न्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न भडगाव :- (जावेद शेख) दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी भडगाव तालुक्यातील आमडदे येथे फिरते विधी न्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विधी सेवा समिती भडगाव व वकील संघ भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.…
Continue Reading‘वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण
‘वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण कल्याण (गुरुदत्त वाकदेकर): जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने अक्षरमंच प्रकाशनतर्फे डॉ. योगेश जोशी लिखित ‘वंद्य वंदे मातरम्’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. प्रा. गजेंद्र दीक्षित, प्रा. शैलेश रेगे आणि लेखक हेमंत नेहते यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. ‘वंदे मातरम्’…
Continue Readingशासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला
शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला “लोकशाही केवळ सत्तेची रचना नसते; ती विश्वास, संवाद आणि उत्तरदायित्व यांचा जिवंत करार असतो.” प्रश्न केवळ संपाचा नाही; प्रश्न आहे—व्यवस्था ऐकते आहे का? लोकशाही व्यवस्थेची खरी ताकद तिच्या प्रतिसादक्षमतेत, संवेदनशीलतेत आणि जनतेच्या प्रश्नांना वेळेवर, न्याय्य व पारदर्शक उत्तर देण्याच्या क्षमतेत…
Continue Reading