शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला “लोकशाही केवळ सत्तेची रचना नसते; ती विश्वास, संवाद आणि उत्तरदायित्व यांचा जिवंत करार असतो.” प्रश्न केवळ संपाचा नाही; प्रश्न आहे—व्यवस्था ऐकते आहे का? लोकशाही व्यवस्थेची खरी ताकद तिच्या प्रतिसादक्षमतेत, संवेदनशीलतेत आणि जनतेच्या प्रश्नांना वेळेवर, न्याय्य व पारदर्शक उत्तर देण्याच्या क्षमतेत…
Continue Readingभडगावात फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त भिमगीतांचा कार्यक्रम
भडगावात फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त भिमगीतांचा कार्यक्रम भडगाव प्रतिनिधी :- महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भडगाव येथे दि. २६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता शेतकरी संघ प्रांगणात भिमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राजू बागुल (मुंबई) व गायिका वैशाली किरण (नागपूर) सादरीकरण…
Continue Readingएरंडोल पोलीस ठाण्यात आमदार अमोल पाटील यांचा ४ तास ठिय्या; खंडणीखोर अधिकाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
एरंडोल पोलीस ठाण्यात आमदार अमोल पाटील यांचा ४ तास ठिय्या; खंडणीखोर अधिकाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल एरंडोल प्रतिनिधी :- सामान्य नागरिकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पारोळा मतदारसंघाचे शिवसेना आमदार अमोल पाटील यांनी दिला. एरंडोल येथील चहा विक्रेत्याकडून १० हजार रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात अन्न…
Continue Reading